महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना–महाराष्ट्र ता.विक्रमगड जि.पालघर
यशोगाथा
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महा – सन 2023-24
योजनेचे नांव:- फळबाग लागवड ( केळी लागवड )
लाभार्थ्याचे नांव – श्री.नामदेव बाळु गावित, रा.शेवते ( सुकसाळे ) ता.विक्रमगड, जि.पालघर
संरक्षित शेती व केळी उत्पादनातून साधली आर्थिक प्रगती
आंतरपिकातुन मिळवला शेवते, सुकसाळे (जि.पालघर) येथील नामदेव गावित यांनी फायदा
पालघर जिल्हयातील विक्रमगड तालुका हा भात पिकाचे आगार म्हणुन ओळखला जातो. मात्र तालुक्याचा दक्षिण भागामध्ये आता भात या पिकाबरोबर फळबाग व फुलशेती या पिकांचे क्षेत्र वाढत आहे. हा भाग माळरान असल्याने गेल्या चार ते पाच वर्षामध्ये या तालुक्यातील अनेक शेतकरी फळबाग व फुलशेती या पिकाकडे वळले आहेत. आता या शेतकऱ्यांचे फळबाग व फुलशेती हेच मुख्य पीक बनले आहे. अशा शेतकऱ्यांपैकी एक आहेत शेवते, सुकसाळे (ता.विक्रमगड, जि.पालघर) येथील नामदेव गावित. त्यांच्याकडे वडिलोपार्जित 4.5 एकर शेती आहे. सन 2012 पासुन शेतीत उतरलेल्या नामदेव गावित यांनी सन 2021 पर्यंत फक्त् पावसाळी भात यांसारखे पारंपारिक पिके घेतले बाकीच्या महिन्यात ते रोजगारासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना या मध्ये काम करण्यासाठी जात होते. सन 2023 मध्ये त्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत एक एकर क्षेत्रावर ग्रँड नाइन या जातीच्या केळीची लागवड केली व त्यांना शासन स्तरावरून 106964/- रू. इतकी मंजुरी देण्यात आली आज अखेर त्यांना 38220/- अकुशल व 16291/- रू. रक्कम त्यांना प्रदान करण्यात आली. त्याला सन 2023 मध्ये एक एकर क्षेत्रातुन 20 टन उत्पादन मिळाले. त्याला 10 रूपये प्रति किलो दर मिळाला. मिळालेल्या या यशामुळे केळी पीक आपल्याला जमु शकते, याची खात्री पटली.

योजनेचे नाव :- फुलशेती (सोनचाफा लागवड). :
: लाभार्थ्यांचे नाव :: श्री. सोनी यशवंत माळगावी, रा. झडपोली (अलोंडे) ता. विक्रमगड, जि. पालघर.
*फुलशेतीचा यशस्वी प्रयोग*
सोनचाफ्याचे विक्रमी उत्पादन घेणारे :- श्री. सोनी माळगावी.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुका हा भात पिकाचे आगार म्हणून ओळखला जातो. मात्र तालुक्याचा दक्षिण भागामध्ये आता भात या पिका बरोबर फळबाग व फुलेशेती या पिकांचे क्षेत्र वाढत आहे. हा भाग माळरान असल्याने गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये या तालुक्यातील अनेक शेतकरी फळबाग व फुलशेती या पिकाकडे वळले आहेत. आता या शेतकऱ्यांचे फळबाग व फुलशेती हेच मुख्य पीक बनले आहे. अशा शेतकऱ्यांपैकी एक आहेत झडपोली (अलोंडे, ता. विक्रमगड, जि. पालघर ) येथील सोनी माळगावी. त्यांच्याकडे वडिलोपार्जित ३.५ एकर शेती आहे. सन २०१४ पासून शेतीत उतरलेल्या सोनी माळगावी यांनी सन २०२३ पर्यंत फक्त पावसाळी भात यांसारखे पारंपरिक पिके घेतले बाकीच्या महिन्यात ते रोजगारासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना या मध्ये काम करण्यासाठी जात होते.सन २०२3 मध्ये त्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ०.२५ हे. क्षेत्रावर सोनचाफा लागवड केली व त्यांना शासन स्तरावून ११५४३० /- रु. इतकी मंजुरी देण्यात आली आज अखेर त्यांना ४९१४०/- रु. अकुशल रक्कम त्यांना प्रदान करण्यात आली. त्याला सन २०२४ मध्ये ०.२५ हे क्षेत्रातून जवळपास ९०० नग सोनचाफा उत्पन्न मिळाले. त्याला १.५० रुपये प्रति नग दर मिळाला. मिळालेल्या या यशामुळे सोनचाफा लागवड आपल्याला जमू शकते, याची खात्री पटली.


योजनेचे नाव :- फुलशेती (मोगरा लागवड). :
: लाभार्थ्यांचे नाव :: श्री. गुरूनाथ सोनू चौधरी, रा. अंधेरी (जांभे) ता. विक्रमगड, जि. पालघर.
*फुलशेतीचा यशस्वी प्रयोग*
फुलशेतीतून अंधेरी, जांभे (जि. पालघर) येथील गुरूनाथ चौधरी यांची आर्थिक प्रगतीकडे वाटचाल
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुका हा भात पिकाचे आगार म्हणून ओळखला जातो. मात्र तालुक्याचा दक्षिण भागामध्ये आता भात या पिका बरोबर फळबाग व फुलेशेती या पिकांचे क्षेत्र वाढत आहे. हा भाग माळरान असल्याने गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये या तालुक्यातील अनेक शेतकरी फळबाग व फुलशेती या पिकाकडे वळले आहेत. आता या शेतकऱ्यांचे फळबाग व फुलशेती हेच मुख्य पीक बनले आहे. अशा शेतकऱ्यांपैकी एक आहेत अंधेरी (जांभे, ता. विक्रमगड, जि. पालघर ) येथील गुरूनाथ चौधरी. त्यांच्याकडे वडिलोपार्जित ८ एकर शेती आहे. सन २०२० पासून शेतीत उतरलेल्या गुरूनाथ चौधरी यांनी सन २०२३ पर्यंत फक्त पावसाळी भात यांसारखे पारंपरिक पिके घेतले बाकीच्या महिन्यात ते रोजगारासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना या मध्ये काम करण्यासाठी जात होते.सन २०२3 मध्ये त्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत एक एकर क्षेत्रावर बेंगलोरी या जातीच्या मोगरा लागवड केली व त्यांना शासन स्तरावून २७६७५ /- रु. इतकी मंजुरी देण्यात आली आज अखेर त्यांना १२६९३/- रु. अकुशल व १००००/- रु. रक्कम त्यांना प्रदान करण्यात आली. त्याला सन २०२४ मध्ये एक एकर क्षेत्रातून जवळपास ६ किलो मोगरा उत्पादन मिळाले. त्याला ८०० रुपये प्रति किलो दर मिळाला. मिळालेल्या या यशामुळे मोगरा लागवड आपल्याला जमू शकते, याची खात्री पटली.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महा.
सन २०२२ – २३
योजनेचे नाव :-
फुलशेती (मोगरा लागवड).
:: लाभार्थ्यांचे नाव ::
श्री. नाना काशिनाथ लाहारे, रा. मोऱ्हाडा तालुका – मोखाडा जिल्हा पालघर
*फुलशेतीचा यशस्वी प्रयोग*
फुलशेतीतून मोऱ्हांडा (जि. पालघर) येथील नाना काशिनाथ लाहारे यांची आर्थिक प्रगतीकडे वाटचाल
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका हा दुर्गंम भाम म्हणून ओळखला जातो आगार म्हणून ओळखला जातो. मात्र तालुक्याच्या काही भागामध्ये आता भात या पिका बरोबर फळबाग व फुलेशेती या पिकांचे क्षेत्र वाढत आहे. हा भाग माळरान असल्याने गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये या तालुक्यातील अनेक शेतकरी फळबाग व फुलशेती या पिकाकडे वळले आहेत. आता या शेतकऱ्यांचे फळबाग व फुलशेती हेच मुख्य पीक बनले आहे. अशा शेतकऱ्यांपैकी एक आहेत मोऱ्हांडा ( ता. मोखाडा, जि. पालघर ) येथील नाना काशिनाथ लाहारे . त्यांच्याकडे वडिलोपार्जित ४ एकर शेती आहे. शेतीत उतरलेल्या नाना काशिनाथ लाहारे यांनी सन २२-२०२३ पर्यंत फक्त पावसाळी भात यांसारखे पारंपरिक पिके घेतले बाकीच्या महिन्यात ते रोजगारासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना या मध्ये काम करण्यासाठी जात होते. सन २२-२०२३ मध्ये त्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत १० गुंठ्ठे क्षेत्रावर १००० रोपे मोगरा लागवड केली व त्यांना शासन स्तरावून २६,७४० /- रु. इतकी मंजुरी देण्यात आली आज अखेर त्यांना एकूण १६,१२८ रु. रक्कम त्यांना प्रदान करण्यात आली. त्याला सन २०२४ मध्ये १० गुंठ्ठे क्षेत्रातून जवळपास ८ किलो मोगरा उत्पादन मिळाले. त्याला ८०० रुपये प्रति किलो दर मिळाला. मिळालेल्या या यशामुळे मोगरा लागवड आपल्याला जमू शकते, याची खात्री पटली.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र तहसील कार्यालय जव्हार
1.मोगरा लागवड करणे (कृषी विभाग)
देशातील ग्रामीण क्षेत्रामधील कुटुंबीयांना कमीत कमी 100 दिवसांचा रोजगाराची हमी देण्यासाठी केंद्रशासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम 2005 या नावाने वैशिष्टे पूर्ण कायदा लागू केला आहे.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977 नुसार राबविल्या जाणा-या योजनेच्या धर्तीवर आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमात राज्यात रोजगार हमी योजनेमध्ये अंतर्गत नसलेल्या काही नवीन बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
- सर्व इच्छुक कुटुं बांना रोजगार पत्रि का ( जॉबकार्ड ) फोटो सहित लॅमिनेटेड ओळख पत्र देणे
- कामाची निवड ,नियोजन व अंमलबजावणी यामध्ये ग्रामपंचायतीचा संपूर्ण सहभाग असणे.
- एकुण नियोजनाच्या किमान 50 % कामे ग्रामपंचायतीमार्फत राबविणे.
- संपुर्ण पारदर्शकता.
- सामाजिक आंकेक्षण करणे.
- प्रत्येक कुटुंबियांना वर्षात केवळ 100 दिवसांची रोजगाराची हमी
- काम सुरू होण्या आधीची पार्श्वभुमी/ परिस्थिती
पालघर जिल्ह्यात जव्हार तालुक्यात कोगदा ग्रामपंचायतीतील चंद्रगाव हे गाव आहे .गावची लोकसंख्या साधारणत: 3500 आहे त्यापैकी १00% लोकसख्या आदीवासी गाव समाजाचे आहेत. गावामध्ये शासना कडून विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात, गावातील 80% लोक शेती हा व्यवसाय करतात. रोजगार हमी योजनेतून गावातील शेकऱ्यांना व मजुरांना विवध प्रकारचे लाभ दिले जातात. सन 2023-24 मध्ये या गावातील शेतकरी श्री. विनायक कृष्णा घेगड या शेतकऱ्याला रोजगार हमी योजनेतून (कृषी विभाग) मोगरा लागवडी साठी अनुदान देण्यात आले.
. कामाचे स्वरुप ( सार्वजनिक व वैय क्ति क लाभाची कामे )
हे वयक्तिक लाभाचे काम असून कामाचे नाव : मोगरा लागवड करणे आहे.
- सार्वजनिक काम असल्यास लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती :- निरंक
- कामाचेठिकाण -(जिल्हा, तालुका व ग्रामपंयायत/ गावाचे नाव)
जिल्हा – पालघर , तालुका – जव्हार ग्रामपंचायत- ग्रुप ग्रामपंचायत कोगदा , गावाचे नाव – चंद्रगाव
- काम सुरू झालेला दिनांक :- 05/06/2023
- काम पुर्ण झाल्याचे दिनांक : सद्त काम चालु आहे
- काम इतर विभागा बरोबर अभिसरणाद्वारे केले आहे का ? असल्यास त्याबाबतची
माहिती : निरंक
- कामासाठी आलेला एकुण खर्च
अकुशल – 11,000 रु. /-
कुशल – 5000 रु. /-
एकुण – 16,000 रु. /-
9. . कामामुळे झालेली परिणाम ( रोजगारनिर्मीती , उत्पादन वाढ, दारीद्रनिर्मुलन इत्यादी वर काय परिणाम झाला ) कामाचे फायदे व कामांमुळे झालेला शश्वत विकास
अ. आनंत नगर हे जव्हार तालुक्यातील दुर्गम भागातील एक छोटस गाव आहे . या गावात
100 % आदीवासी लोक आहेत.
ब. या गावातील श्री . विनायक कृष्णा घेगड यांनी आपल्या शेतावर कृषी विभागा कडून( रोजगार हमी योजना) मोगऱ्याची लागवड केली.
क. मोगरा लागवडीतून हे वार्षिक उत्पन्न दीड लाख ते दोन लाख रुपये इतके घेतात. सण उत्सवाच्या काळात मोगऱ्याची मागणी वाढते तसेच दर ही उंचावतो त्यामुळे शेतकऱ्याचा उत्तम फायदा होतो.
- कामासाठी शासकिय अधिका-यांचा समावेश तसेच ग्रामसेवक/ ग्रामरोजगार सेवक यांचा सहभाग कसा होता ?
कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच तहसील कार्यालयातील रोजगार हमी योजना शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभार्थ्यास मिळाले.
सदर कामाचे/ उपक्रमाचे यश पाहून दुस-याठिकाणी तो उपक्रम राब विण्यास आला का ? असल्यास कुठे :- होय – गावातील इतर शेतकऱ्यांनी ही या योजनेचा लाभ घेऊन आपल्या जमिनीवर मोगऱ्याची लागवड केली व त्यातून ते आज उत्पन्न घेत आहेत.
- कामांसंबधीचीनिवडक छायाचित्र : खालील प्रमाणे


2.सोनचाफा लागवड करणे (कृषी विभाग)
- काम सुरू होण्या आधीची पार्श्वभुमी/ परिस्थिती
पालघर जिल्ह्यात जव्हार तालुक्यात पाथर्डी ग्रामपंचायतीतील वांगणपाडा हा छोटासा पाडा आहे . पाड्याची लोकसंख्या साधारणत: 350 आहे त्यापैकी १00% लोकसख्या आदीवासी गाव समाजाचे आहेत. गावामध्ये शासना कडून विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात, लोक शेती हा व्यवसाय करतात. रोजगार हमी योजनेतून गावातील शेकऱ्यांना व मजुरांना विवध प्रकारचे लाभ दिले जातात. सन 2023–2024 मध्ये या गावातील शेतकरी श्री. लहानु मावंजी महाले या शेतकऱ्याला रोजगार हमी योजनेतून (कृषी विभाग) सोनचाफा लागवडी साठी अनुदान देण्यात आले. सध्या ते शेती मधून चांगले उत्पन्न घेत आहेत.त्यांची 3000 सोनचाफा ,100 आंबे आणि 300 काजूची वाडी आहे.
कामाचे स्वरुप ( सार्वजनिक व वैय क्ति क लाभाची कामे )
हे वयक्तिक लाभाचे काम असून कामाचे नाव : सोनचाफा लागवड करणे आहे.
- सार्वजनिक काम असल्यास लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती :- निरंक
- कामाचेठिकाण - (जिल्हा, तालुका व ग्रामपंयायत/ गावाचे नाव)
जिल्हा – पालघर , तालुका – जव्हार ग्रामपंचायत- ग्रुप ग्रामपंचायत पाथर्डी , गावाचे नाव – वांगणपाडा
- काम सुरू झालेला दिनांक :- 08/08/2023
- काम पुर्ण झाल्याचे दिनांक :- सद्त काम चालु आहे
- काम इतर विभागा बरोबर अभिसरणाद्वारे केले आहे का? असल्यास त्याबाबतची
माहिती : निरंक
- कामासाठी आलेला एकुण खर्च
अकुशल – 5733 रु. /-
कुशल – 5900 रु. /-
एकुण – 11,600 रु. /-
कामामुळे झालेली परिणाम ( रोजगारनिर्मीती , उत्पादन वाढ, दारीद्रनिर्मुलन इत्यादी वर काय परिणाम झाला ) कामाचे फायदे व कामांमुळे झालेला शश्वत विकास
श्री . लहानु महाले यांनी आपली वाडी खूप परिश्रम करून उभी केली आहे सध्या ते सोनचाफा मधून वार्षिक उत्पन्न 2 ते 3लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न घेतात. तसेच ते काजू आणि आंबा यातून 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न घेतात. ते आज त्यांच्या गावातील शेतकऱ्यांसाठी आदर्श बनले आहेत.
10. कामासाठी शासकिय अधिका-यांचा समावेश तसेच ग्रामसेवक/ ग्रामरोजगार सेवक यांचा सहभाग कसा होता ?
कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच तहसील कार्यालयातील रोजगार हमी योजना शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभार्थ्यास मिळाले.
- सदर कामाचे/ उपक्रमाचे यश पाहून दुस-याठिकाणी तो उपक्रम राब विण्यास आला का ? असल्यास कुठे :- होय – गावातील इतर शेतकऱ्यांनी ही या योजनेचा लाभ घेऊन आपल्या जमिनीवर सोनचाफा , मोगरा लागवड व आंबा- काजू केली व त्यातून ते आज उत्पन्न घेत आहेत.
- कामांसंबधीचीनिवडक छायाचित्र : खालील प्रमाणे

- शेतकरी नाव :- श्रीम. सावित्री मदन वायडा करळगाव ,ता. पालघर , जि. पालघर
- भ्रमणध्वनी क्रमांक :- ७६२०५३१७०६
- कामाचे नाव :- म.ग्रा.रोहयो अंतर्गत फूलशेती (गुलाब) लागवड सन २०२१- २२
- क्षेत्र :- ०.६० हे.
- शेतकरी यांना झालेला फायदा :- दर दिवसाला सध्या ९ ते १० किलो फुले मिळतात त्याची विक्री जागेवरून 200 रुपये किलो या दराने होते. त्यांना या विक्रीतुन दररोज १८०० ते २ हजार उत्पन्न मिळते.
- शेतकरी यांचे अभिप्राय :- सन-२०२१-२०२२ म.ग्रा.रोहयो योजने अंतर्गत गुलाब लागवड केली असून यामुळे भाहेर काम शोधण्या पेक्षा आम्हाला आमच्या शेतामध्ये काम उपलब्ध झाले. फूलांच्या विक्रीतुन आम्हाला आर्थिक फायदा होत आहे. व आमच्या बरोबर गावातील दोन मजुरांना यामुळे काम मिळाले. कृषि विभागाच्या योग्य मार्गदर्शन नुसार योजनेचा लाभ घेतल्यास कुटुंबाचा विकास साधता येतो.
कृषि विभाग कर्मचारी अभिप्राय :- श्रीम. सावित्री वायडा यांनी या योजनेचा योग्य प्रकारे लाभ घेतलेला आहे. त्यांची व त्यांच्या कुटुंबातील ईतर सदस्य यांच्या चिकाटीने त्यांची रोजगारासाठी होणारी भटकंती थांबली व गावातील दोन मजुरांना त्यांच्याकडे रोजगार उपलब्ध झाला.
लाभार्थी :- श्रीम सावित्री मदन वायडा



महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र
अंतर्गत शेततळे यशोगाथा
गावाचे नाव – साखरशेत
ग्रामपंचायत उज्जैनी
ता.वाडा जि.पालघर
शेततळे
शेतक-याचे नाव – श्री. संजय गुणा लहांगे
गाव- साखरशेत (उज्जैनी) ता.वाडा .जि.पालघर
कामाचा संकेतांक :- 1802008/IF/1235947623
मनुष्य दिवस निर्मीती :- 834
आकारमान :- 25 X 25 X 3 मीटर
तांत्रिक मान्यता :- 1744 दि.05/12/2023
प्रशासकीय मान्यता:- 44-3/23-24 दि. 04/01/2024
अंदाजपत्रकीय रक्कम :- अकुशल – 322656/-
कुशल – 112223/-
एकुण – 434879/-
ग्रामरोजगार सहाय्यक :- श्री.भरत लहांगे
कार्यन्वीत यंत्रणा :- तालुका कृषी अधिकारी वाडा
उदिष्ट्ये :-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र अंतर्गत शेततळे या कामांमुळे शेतक-याच्या शाश्वत उत्पन्नात वाढ होऊन त्याच्या कुटूंबाचे जिवनमान उंचावणे अपेक्षित आहे.
काम सुरू होण्या आधीची पार्श्वभुमी/ परिस्थिती
2 फेब्रुवारी 2006 पासुन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- कार्यान्वीत करण्यात आलेली आहे योजनेचा ग्रामीण भागात व्यापक प्रसार व्हावा व मजुरांना जास्तीत जास्त लाभ मिळावा हा प्रमुख उद्देश आहे. पालघर जिल्हयातील वाडा तालुक्यातील साखरशेत गावामध्ये हृया योजनेचे कामे घेण्यास सुरूवात झाली.उज्जैनी हे गाव वाडा तालुक्यापासुन साधारणत: 25कि.मी. अंतरावर असलेले आदिवासी बहूल गाव आहे. या गावातील मुख्यपिक भात असून खरीप हंगामात घेतले जाते.त्यानंतर पाण्याची उपलब्धता नसल्याने कुठलेही पिक घेतले जात नाही.
अंमलबजावणी प्रक्रिया :-
सदर शेत-यांचे नाव सन 2023-24 या वित्तीय वर्षात मंजुर आहे. त्यानुसार सदर कामाचे दस्ताऐवज तालुका कृषी अधिकारी वाडा या कार्यालय मार्फत मगांराग्रारोहयो कक्षेत सादर करण्यात आले.सदर दस्ताऐवजची पाहणी व पडताळणी करुन शासकिय नियमाचे अटी व शर्तीनुसार काम सुरू करण्यात आले.“ मागेल त्याला काम” तसेच” पाहिजे त्याला काम” व “कामाप्रमाणे दाम” या नरेगाच्या ब्रिद वाक्यानुसार गावातील शेतक-याला व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आणि मजुरांना काम देण्यात आले.
कामामुळे घडुन आलेला बदल :-
श्री.संजय गुण्या लहांगे हे यांचे कुटूंब यापूर्वी खरीप हंगामामध्ये भात पिक घेतल्यानंतर पाण्याचा स्त्रोत नसल्याने नंतर कुठल्याही प्रकारचे पीक घेत नव्हते.परंतु आता त्यांना प्लास्टिक अस्तरीकरणासह शेततळेचा लाभ मिळाल्याने त्याच्याकडे जानेवारी अखेर शेततळयामध्ये साधारणत: 8 फुट खोल एकढे पाणी आहे.यावर्षी त्यांनी शेततळयात रोहू,कटला व तिलापिया या प्रकारचे मत्सबिज तलावात टाकले आहे.त्यापासुन त्यांना चांगले उत्पन्न अपेक्षित आहे.तसेच पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे सदर शेतकरी हे पुढील हंगामात मोगरा लागवड करण्यास इच्छुक आहेत.अशाप्रकारे सदर शेतक-याची शाश्वत उत्पन्न् मिळविण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.
प्रकल्पाची संकल्पना कशी सुचली :-
कृषी व रोहयो विभागाचे अधिकारी रोजगार सहाय्यक मार्फत भेटले.त्यांनी शेततळे खोदुन त्यास प्लास्टीक अस्तीरीकरण केल्यास पाणी साठा चांगला राहतो व या प्रकारचे प्लास्टीक अस्तीरीकरणासह शेततळे मगांराग्रारोहयो विभागातुन 100% अनुदानातुन होते.याबाबत माहिती दिली व शेततळे खोदुन घेण्यास सुचविले.
लाभार्थ्याचे योजनेबाबत मनोगत :-
यापूर्वी आम्ही पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असलेले भात पिक घेतल्यानंतर जमिनीतुन कुठल्याही प्रकारचे पिक घेता येत नव्हते.परंतु सदर शेततळे चा लाभ मिळाल्यामुळे मी सदर शेततळयामध्ये मासे उत्पादन घेत आहे.तसेच उपलब्ध पाण्यावर पुढील हंगामात शेतामध्ये इतर पिक घेण्याचा विचार करत आहे.याप्रकारे सर्व शेतक-यांनी सदर योजनेचा लाभ घेतल्यास एक शाश्वत उत्पन्न घेता येईल असे मला वाटते.

रेशीम शेती- यशोगाथा
श्री.अजित महादू महाले, रा.देहरे, ता.जव्हार, जि.पालघर यांची यशोगाथा
शेतकरी मित्रहो, रेशीम शेती हा कृषी आधारित, कमी गुंतवणुकीचा आणी हमखास पैसा मिळवून देणारा शेतीपूरक व्यवसाय आहे. रेशीम शेतीला नैसर्गिक आपत्तीचा धोका नाही. शिवाय एक महिन्याच्या कालावधीतच हातात पैसा येत असल्याने मोठा शेतकरी वर्ग रेशीम शेतीकडे वळतांना दिसुन येत आहे. रेशीम शेतीत कमी गुंतवणुकीत नियमित उत्पादन मिळते तसेच घरातील सर्वांना रोजगार मिळतो. रेशीम शेती करण्याकरीता पाण्याची सोय असलेली शेतजमिन आवश्यक असते. शेतात तुतीची झाडं लावायची आणि रेशीम किटकांना तुतीचा पाला खावयास दयावयाचा.
रेशीम किटकांचे संगोपन हे शेड मध्ये होत असल्याने पाला कापणे-किटकांना खायला देणे, तयार झालेल्या रेशीम कोषांची वेणी करणे, संगोपन गृहाची सफाई तसेच निर्जंतुकीकरण करणे इत्यादी कामे घरातील महिला करु शकतात. रेशीम किटकांचे संगोपन एक महिन्यात पूर्ण होत असल्याने त्यांनी तयार केलेल्या कोषांची विक्री करुन दर महिन्याला शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळतात.
पालघर जिल्हायातील जव्हार तालुक्यातील बरेचसे शेतकरी यशस्वीपणे रेशीम शेतीतुन दरमहा नियमित उत्पन्न घेत आहेत. जिल्हयातील जव्हार तालुक्यातील देहरे गावातील श्री.अजित महादु महाले हे युवा शेतकरी पारंपारीक भात नागली पिकांना कंटाळून नविन प्रयोग करावयाच्या विचाराने 2012 मध्ये रेशीम शेती आजपर्यंत करीत आहेत. श्री.अजित महाले यांना रेशीम शेतीतून भरघोस व देर्जेदार कोष उत्पादनातुन भरपूर उत्पन्न मिळवतात. तसेच वर्षात जास्तीत जास्त पिके घेणे याचबरोबर अत्यंत कमी खर्चात ते रेशीम शेती करतात. त्यांचीच हि यशोगाथा.
तुती लागवड :
श्री.अजित महाले हे एक युवा शेतकरी असुन त्यांचे एकत्रित कुटुंब असुन कुटुंबाकडे 7 ते 8 एकर क्षेत्र जनिन आहे. 10 वर्षापूर्वी त्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली 1.00 एकर क्षेत्रावर व्ही-1 जातीच्या रोपांची लागवड करुन तुती रेशीम शेतीस सुरुवात केली. 1.00 एकर क्षेत्रावर 4 बाय 2 अंतराने साधारणत: 6000 रोपे लागली. तुतीच्या रांगांतील चार फुटाच्या पट्टयामध्ये हंगामानुसार छोटी छोटी पिकेही श्री.अजित महाले काढत असतात.
तुतीची रोपे 5 फुट उंचीची झाल्यावर रेशीम कार्यालयाकडून अंडीपुंज मागणी करतात. 1 एकर क्षेत्रातील तुती झाडांच्या पानावर श्री.अजित महाले एका वेळी 200 ते 250 अंडीपुंजाचे संगोपन करतात.
कीटक संगोपन गृह :
श्री.अजित महाले यांनी रेशीम किटकांचे संगोपन करण्याकरिता 50 फुट बाय 20 फुट कीटक संगोपन गृहाचे बांधकाम केलेले आहे. या 1000 स्क्वेअर फुट कीटक संगोपन गृहाच जागेत 5 बाय 45 फुटाच्या दोना मांडण्या केलेल्या आहेत. त्यात ते 250 अंडीपुंजांचे संगोपन करु शकतात. कीटक संगोपन गृहास साधारणत: दीड ते दोन लाख रुपये खर्च आला. रेशीम शेती यशस्वीरीत्या करण्याकरिता स्वच्छ जागेत वेगळे संगोपन गृह असणे आवश्यक असल्याचे ते सांगतात. प्रत्येक कीटक संगोपनानंतर कीटक संगोपन गृहाचे निर्जंतुकीकीण करणे अत्यावश्यक असल्याचा ते आवर्जुन सल्ला देतात.
कीटक संगोपन–कोश उत्पादन – उत्पन्न :
कीटक संगोपनाचा एक महिन्याचा कालावधी असल्याने श्री.अजित महाले यांनी अंडीपुंजाच्या वर्षात 4 ते 5 ब्याचेस घेण्याचे काटेकोर नियोजन केले. महिन्याभराच्या कीटक संगोपनानंतर झालेले रेशीम कोषांची कोश खरेदी बाजारपेठ जालना येथे किंवा थेट बेंगलोर मार्केट ला पाठवतात. मागील वर्षी श्री.अजित महाले यांनी 900 अंडीपुंजाचे संगोपन करुन 670 किलो कोषांची विक्री केली व त्यापासून त्यांना 350000/- ते 400000/- लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मिळते. जव्हार सारख्या अतिपावसाच्या भागात भात, नागली, वरई या पिकांपासून त्यांना या आधी कधीही इतके उत्पन्न मिळालेले नव्हते.
श्री.अजित महाले यांच्या रेशीम शेतीच्या यशस्वी प्रयोगामुळे त्यांच्या कुटुंबातील महिला व पुरुष यांना आता बाहेर मजुरीस जावे लागत नाही. कारण शासनाच्या मनरेगा योजनेतून श्री.अजित महाले यांना रेशीम कीटकांना लागणाऱ्या शेड साठी तर अनुदान मिळालेच आहे, त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांना मनरेगा अंतर्गत मजुरीही मिळाली आहे. त्यामुळे श्री.अजित महाले सारखे बरेच शेतकरी मनरेगा च्या माध्यमातुन मोठया प्रमाणावर रेशीम शेतीकडे वळू लागले आहेत.

रेशीम शेती – यशोगाथा
श्री.हरि रामा हिरकुडा, रा.दाभोसा (पिंपूर्णा), ता.जव्हार, जि.पालघर यांची यशोगाथा
शेतकरी मित्रहो, रेशीम शेती हा कृषी आधारित, कमी गुंतवणुकीचा आणी हमखास पैसा मिळवून देणारा शेतीपूरक व्यवसाय आहे. रेशीम शेतीला नैसर्गिक आपत्तीचा धोका नाही. शिवाय एक महिन्याच्या कालावधीतच हातात पैसा येत असल्याने मोठा शेतकरी वर्ग रेशीम शेतीकडे वळतांना दिसुन येत आहे. रेशीम शेतीत कमी गुंतवणुकीत नियमित उत्पादन मिळते तसेच घरातील सर्वांना रोजगार मिळतो. रेशीम शेती करण्याकरीता पाण्याची सोय असलेली शेतजमिन आवश्यक असते. शेतात तुतीची झाडं लावायची आणि रेशीम किटकांना तुतीचा पाला खावयास दयावयाचा.
रेशीम किटकांचे संगोपन हे शेड मध्ये होत असल्याने पाला कापणे-किटकांना खायला देणे, तयार झालेल्या रेशीम कोषांची वेणी करणे, संगोपन गृहाची सफाई तसेच निर्जंतुकीकरण करणे इत्यादी कामे घरातील महिला करु शकतात. रेशीम किटकांचे संगोपन एक महिन्यात पूर्ण होत असल्याने त्यांनी तयार केलेल्या कोषांची विक्री करुन दर महिन्याला शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळतात.
पालघर जिल्हायातील जव्हार तालुक्यातील बरेचसे शेतकरी यशस्वीपणे रेशीम शेतीतुन दरमहा नियमित उत्पन्न घेत आहेत. जिल्हयातील जव्हार तालुक्यातील दाभोसा-पिंपूर्णा गावातील श्री.हरि रामा हिरकुडा हे युवा शेतकरी पारंपारीक भात नागली पिकांना कंटाळून नविन प्रयोग करावयाच्या विचाराने 2012 मध्ये रेशीम शेती आजपर्यंत करीत आहेत. श्री. हरि रामा हिरकुडा यांना रेशीम शेतीतून भरघोस व देर्जेदार कोष उत्पादनातुन भरपूर उत्पन्न मिळवतात. तसेच वर्षात जास्तीत जास्त पिके घेणे याचबरोबर अत्यंत कमी खर्चात ते रेशीम शेती करतात. त्यांचीच हि यशोगाथा.
तुती लागवड :
श्री. हरि रामा हिरकुडा हे एक युवा शेतकरी असुन त्यांचे एकत्रित कुटुंब असुन कुटुंबाकडे 7 ते 8 एकर क्षेत्र जनिन आहे. 10 वर्षापूर्वी त्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली 1.00 एकर क्षेत्रावर व्ही-1 जातीच्या रोपांची लागवड करुन तुती रेशीम शेतीस सुरुवात केली. 1.00 एकर क्षेत्रावर 4 बाय 2 अंतराने साधारणत: 6000 रोपे लागली. तुतीच्या रांगांतील चार फुटाच्या पट्टयामध्ये हंगामानुसार छोटी छोटी पिकेही श्री. हरि रामा हिरकुडा काढत असतात.
तुतीची रोपे 5 फुट उंचीची झाल्यावर रेशीम कार्यालयाकडून अंडीपुंज मागणी करतात. 1 एकर क्षेत्रातील तुती झाडांच्या पानावर श्री. हरि रामा हिरकुडा एका वेळी 200 ते 250 अंडीपुंजाचे संगोपन करतात.
कीटक संगोपन गृह :
श्री. हरि रामा हिरकुडा यांनी रेशीम किटकांचे संगोपन करण्याकरिता 50 फुट बाय 20 फुट कीटक संगोपन गृहाचे बांधकाम केलेले आहे. या 1000 स्क्वेअर फुट कीटक संगोपन गृहाच जागेत 5 बाय 45 फुटाच्या दोना मांडण्या केलेल्या आहेत. त्यात ते 250 अंडीपुंजांचे संगोपन करु शकतात. कीटक संगोपन गृहास साधारणत: दीड ते दोन लाख रुपये खर्च आला. रेशीम शेती यशस्वीरीत्या करण्याकरिता स्वच्छ जागेत वेगळे संगोपन गृह असणे आवश्यक असल्याचे ते सांगतात. प्रत्येक कीटक संगोपनानंतर कीटक संगोपन गृहाचे निर्जंतुकीकीण करणे अत्यावश्यक असल्याचा ते आवर्जुन सल्ला देतात.
कीटक संगोपन–कोश उत्पादन – उत्पन्न :
कीटक संगोपनाचा एक महिन्याचा कालावधी असल्याने श्री. हरि रामा हिरकुडा यांनी अंडीपुंजाच्या वर्षात 4 ते 5 ब्याचेस घेण्याचे काटेकोर नियोजन केले. महिन्याभराच्या कीटक संगोपनानंतर झालेले रेशीम कोषांची कोश खरेदी बाजारपेठ जालना येथे किंवा थेट बेंगलोर मार्केट ला पाठवतात. मागील वर्षी श्री. हरि रामा हिरकुडा यांनी 900 अंडीपुंजाचे संगोपन करुन 600 किलो कोषांची विक्री केली व त्यापासून त्यांना 350000/- ते 400000/- लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मिळते. जव्हार सारख्या अतिपावसाच्या भागात भात, नागली, वरई या पिकांपासून त्यांना या आधी कधीही इतके उत्पन्न मिळालेले नव्हते.
श्री. हरि रामा हिरकुडा यांच्या रेशीम शेतीच्या यशस्वी प्रयोगामुळे त्यांच्या कुटुंबातील महिला व पुरुष यांना आता बाहेर मजुरीस जावे लागत नाही. कारण शासनाच्या मनरेगा योजनेतून श्री. हरि रामा हिरकुडा यांना रेशीम कीटकांना लागणाऱ्या शेड साठी तर अनुदान मिळालेच आहे, त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांना मनरेगा अंतर्गत मजुरीही मिळाली आहे. त्यामुळे श्री. हरि रामा हिरकुडा सारखे बरेच शेतकरी मनरेगा च्या माध्यमातुन मोठया प्रमाणावर रेशीम शेतीकडे वळू लागले आहेत.

रेशीम शेती – यशोगाथा
श्री.गणपत राघो भुसारा, रा.कोरतड, ता.जव्हार, जि.पालघर यांची यशोगाथा
शेतकरी मित्रहो, रेशीम शेती हा कृषी आधारित, कमी गुंतवणुकीचा आणी हमखास पैसा मिळवून देणारा शेतीपूरक व्यवसाय आहे. रेशीम शेतीला नैसर्गिक आपत्तीचा धोका नाही. शिवाय एक महिन्याच्या कालावधीतच हातात पैसा येत असल्याने मोठा शेतकरी वर्ग रेशीम शेतीकडे वळतांना दिसुन येत आहे. रेशीम शेतीत कमी गुंतवणुकीत नियमित उत्पादन मिळते तसेच घरातील सर्वांना रोजगार मिळतो. रेशीम शेती करण्याकरीता पाण्याची सोय असलेली शेतजमिन आवश्यक असते. शेतात तुतीची झाडं लावायची आणि रेशीम किटकांना तुतीचा पाला खावयास दयावयाचा.
रेशीम किटकांचे संगोपन हे शेड मध्ये होत असल्याने पाला कापणे-किटकांना खायला देणे, तयार झालेल्या रेशीम कोषांची वेणी करणे, संगोपन गृहाची सफाई तसेच निर्जंतुकीकरण करणे इत्यादी कामे घरातील महिला करु शकतात. रेशीम किटकांचे संगोपन एक महिन्यात पूर्ण होत असल्याने त्यांनी तयार केलेल्या कोषांची विक्री करुन दर महिन्याला शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळतात.
पालघर जिल्हायातील जव्हार तालुक्यातील बरेचसे शेतकरी यशस्वीपणे रेशीम शेतीतुन दरमहा नियमित उत्पन्न घेत आहेत. जिल्हयातील जव्हार तालुक्यातील कोरतड गावातील श्री.गणपत राघो भुसारा हे युवा शेतकरी पारंपारीक भात नागली पिकांना कंटाळून नविन प्रयोग करावयाच्या विचाराने 2012 मध्ये रेशीम शेती आजपर्यंत करीत आहेत. श्री. गणपत राघो भुसारा यांना रेशीम शेतीतून भरघोस व देर्जेदार कोष उत्पादनातुन भरपूर उत्पन्न मिळवतात. तसेच वर्षात जास्तीत जास्त पिके घेणे याचबरोबर अत्यंत कमी खर्चात ते रेशीम शेती करतात. त्यांचीच हि यशोगाथा.
तुती लागवड :
श्री. गणपत राघो भुसारा हे एक युवा शेतकरी असुन त्यांचे एकत्रित कुटुंब असुन कुटुंबाकडे 7 ते 8 एकर क्षेत्र जनिन आहे. 10 वर्षापूर्वी त्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली 1.00 एकर क्षेत्रावर व्ही-1 जातीच्या रोपांची लागवड करुन तुती रेशीम शेतीस सुरुवात केली. 1.00 एकर क्षेत्रावर 4 बाय 2 अंतराने साधारणत: 6000 रोपे लागली. तुतीच्या रांगांतील चार फुटाच्या पट्टयामध्ये हंगामानुसार छोटी छोटी पिकेही श्री. गणपत राघो भुसारा काढत असतात.
तुतीची रोपे 5 फुट उंचीची झाल्यावर रेशीम कार्यालयाकडून अंडीपुंज मागणी करतात. 1 एकर क्षेत्रातील तुती झाडांच्या पानावर श्री. गणपत राघो भुसारा एका वेळी 200 ते 250 अंडीपुंजाचे संगोपन करतात.
कीटक संगोपन गृह :
श्री. गणपत राघो भुसारा यांनी रेशीम किटकांचे संगोपन करण्याकरिता 50 फुट बाय 20 फुट कीटक संगोपन गृहाचे बांधकाम केलेले आहे. या 1000 स्क्वेअर फुट कीटक संगोपन गृहाच जागेत 5 बाय 45 फुटाच्या दोना मांडण्या केलेल्या आहेत. त्यात ते 250 अंडीपुंजांचे संगोपन करु शकतात. कीटक संगोपन गृहास साधारणत: दीड ते दोन लाख रुपये खर्च आला. रेशीम शेती यशस्वीरीत्या करण्याकरिता स्वच्छ जागेत वेगळे संगोपन गृह असणे आवश्यक असल्याचे ते सांगतात. प्रत्येक कीटक संगोपनानंतर कीटक संगोपन गृहाचे निर्जंतुकीकीण करणे अत्यावश्यक असल्याचा ते आवर्जुन सल्ला देतात.
कीटक संगोपन–कोश उत्पादन – उत्पन्न :
कीटक संगोपनाचा एक महिन्याचा कालावधी असल्याने श्री. गणपत राघो भुसारा यांनी अंडीपुंजाच्या वर्षात 4 ते 5 ब्याचेस घेण्याचे काटेकोर नियोजन केले. महिन्याभराच्या कीटक संगोपनानंतर झालेले रेशीम कोषांची कोश खरेदी बाजारपेठ जालना येथे किंवा थेट बेंगलोर मार्केट ला पाठवतात. मागील वर्षी श्री. गणपत राघो भुसारा यांनी 900 अंडीपुंजाचे संगोपन करुन 620 किलो कोषांची विक्री केली व त्यापासून त्यांना 350000/- ते 400000/- लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मिळते. जव्हार सारख्या अतिपावसाच्या भागात भात, नागली, वरई या पिकांपासून त्यांना या आधी कधीही इतके उत्पन्न मिळालेले नव्हते.
श्री. गणपत राघो भुसारा यांच्या रेशीम शेतीच्या यशस्वी प्रयोगामुळे त्यांच्या कुटुंबातील महिला व पुरुष यांना आता बाहेर मजुरीस जावे लागत नाही. कारण शासनाच्या मनरेगा योजनेतून श्री. गणपत राघो भुसारा यांना रेशीम कीटकांना लागणाऱ्या शेड साठी तर अनुदान मिळालेच आहे, त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांना मनरेगा अंतर्गत मजुरीही मिळाली आहे. त्यामुळे श्री. गणपत राघो भुसारा सारखे बरेच शेतकरी मनरेगा च्या माध्यमातुन मोठया प्रमाणावर रेशीम शेतीकडे वळू लागले आहेत.

रेशीम शेती – यशोगाथा
.मनोज चंद्रकांत भोये, रा.देहरे, ता.जव्हार, जि.पालघर यांची यशोगाथा
शेतकरी मित्रहो, रेशीम शेती हा कृषी आधारित, कमी गुंतवणुकीचा आणी हमखास पैसा मिळवून देणारा शेतीपूरक व्यवसाय आहे. रेशीम शेतीला नैसर्गिक आपत्तीचा धोका नाही. शिवाय एक महिन्याच्या कालावधीतच हातात पैसा येत असल्याने मोठा शेतकरी वर्ग रेशीम शेतीकडे वळतांना दिसुन येत आहे. रेशीम शेतीत कमी गुंतवणुकीत नियमित उत्पादन मिळते तसेच घरातील सर्वांना रोजगार मिळतो. रेशीम शेती करण्याकरीता पाण्याची सोय असलेली शेतजमिन आवश्यक असते. शेतात तुतीची झाडं लावायची आणि रेशीम किटकांना तुतीचा पाला खावयास दयावयाचा.
रेशीम किटकांचे संगोपन हे शेड मध्ये होत असल्याने पाला कापणे-किटकांना खायला देणे, तयार झालेल्या रेशीम कोषांची वेणी करणे, संगोपन गृहाची सफाई तसेच निर्जंतुकीकरण करणे इत्यादी कामे घरातील महिला करु शकतात. रेशीम किटकांचे संगोपन एक महिन्यात पूर्ण होत असल्याने त्यांनी तयार केलेल्या कोषांची विक्री करुन दर महिन्याला शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळतात.
पालघर जिल्हायातील जव्हार तालुक्यातील बरेचसे शेतकरी यशस्वीपणे रेशीम शेतीतुन दरमहा नियमित उत्पन्न घेत आहेत. जिल्हयातील जव्हार तालुक्यातील देहरे गावातील श्री.मनोज चंद्रकांत भोये हे युवा शेतकरी पारंपारीक भात नागली पिकांना कंटाळून नविन प्रयोग करावयाच्या विचाराने 2012 मध्ये रेशीम शेती आजपर्यंत करीत आहेत. श्री. मनोज चंद्रकांत भोये यांना रेशीम शेतीतून भरघोस व देर्जेदार कोष उत्पादनातुन भरपूर उत्पन्न मिळवतात. तसेच वर्षात जास्तीत जास्त पिके घेणे याचबरोबर अत्यंत कमी खर्चात ते रेशीम शेती करतात. त्यांचीच हि यशोगाथा.
तुती लागवड :
श्री. मनोज चंद्रकांत भोये हे एक युवा शेतकरी असुन त्यांचे एकत्रित कुटुंब असुन कुटुंबाकडे 7 ते 8 एकर क्षेत्र जनिन आहे. 10 वर्षापूर्वी त्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली 1.00 एकर क्षेत्रावर व्ही-1 जातीच्या रोपांची लागवड करुन तुती रेशीम शेतीस सुरुवात केली. 1.00 एकर क्षेत्रावर 4 बाय 2 अंतराने साधारणत: 6000 रोपे लागली. तुतीच्या रांगांतील चार फुटाच्या पट्टयामध्ये हंगामानुसार छोटी छोटी पिकेही श्री. मनोज चंद्रकांत भोये काढत असतात.
तुतीची रोपे 5 फुट उंचीची झाल्यावर रेशीम कार्यालयाकडून अंडीपुंज मागणी करतात. 1 एकर क्षेत्रातील तुती झाडांच्या पानावर श्री. मनोज चंद्रकांत भोये एका वेळी 200 ते 250 अंडीपुंजाचे संगोपन करतात.
कीटक संगोपन गृह :
श्री. मनोज चंद्रकांत भोये यांनी रेशीम किटकांचे संगोपन करण्याकरिता 50 फुट बाय 20 फुट कीटक संगोपन गृहाचे बांधकाम केलेले आहे. या 1000 स्क्वेअर फुट कीटक संगोपन गृहाच जागेत 5 बाय 45 फुटाच्या दोना मांडण्या केलेल्या आहेत. त्यात ते 250 अंडीपुंजांचे संगोपन करु शकतात. कीटक संगोपन गृहास साधारणत: दीड ते दोन लाख रुपये खर्च आला. रेशीम शेती यशस्वीरीत्या करण्याकरिता स्वच्छ जागेत वेगळे संगोपन गृह असणे आवश्यक असल्याचे ते सांगतात. प्रत्येक कीटक संगोपनानंतर कीटक संगोपन गृहाचे निर्जंतुकीकीण करणे अत्यावश्यक असल्याचा ते आवर्जुन सल्ला देतात.
कीटक संगोपन–कोश उत्पादन – उत्पन्न :
कीटक संगोपनाचा एक महिन्याचा कालावधी असल्याने श्री. मनोज चंद्रकांत भोये यांनी अंडीपुंजाच्या वर्षात 4 ते 5 ब्याचेस घेण्याचे काटेकोर नियोजन केले. महिन्याभराच्या कीटक संगोपनानंतर झालेले रेशीम कोषांची कोश खरेदी बाजारपेठ जालना येथे किंवा थेट बेंगलोर मार्केट ला पाठवतात. मागील वर्षी श्री. मनोज चंद्रकांत भोये यांनी 900 अंडीपुंजाचे संगोपन करुन 650 किलो कोषांची विक्री केली व त्यापासून त्यांना 350000/- ते 400000/- लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मिळते. जव्हार सारख्या अतिपावसाच्या भागात भात, नागली, वरई या पिकांपासून त्यांना या आधी कधीही इतके उत्पन्न मिळालेले नव्हते.
श्री. मनोज चंद्रकांत भोये यांच्या रेशीम शेतीच्या यशस्वी प्रयोगामुळे त्यांच्या कुटुंबातील महिला व पुरुष यांना आता बाहेर मजुरीस जावे लागत नाही. कारण शासनाच्या मनरेगा योजनेतून श्री. मनोज चंद्रकांत भोये यांना रेशीम कीटकांना लागणाऱ्या शेड साठी तर अनुदान मिळालेच आहे, त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांना मनरेगा अंतर्गत मजुरीही मिळाली आहे. त्यामुळे श्री. मनोज चंद्रकांत भोये सारखे बरेच शेतकरी मनरेगा च्या माध्यमातुन मोठया प्रमाणावर रेशीम शेतीकडे वळू लागले आहेत.

